Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ आठवे दफेंत येकदोन पलटणे. इंग्रजाचे सरकारांतुन दरखास्त करून लिहिलें. त्यास हा जाबसाल कंपणी इंग्रज यांचे सरकारासी तालुक आहे, आह्मांसी इलाक १ नाहीं.
१ या मसविद्याचे न (व) वे दफेंत लिहिलें आहे कीं टिपु कडुन जो मुलुक २ सुटेल त्यांत ब्राह्मण व फकीर व दरगाहा जे कांहीं ज्यारी असेल त्या प्रा तिघांनी ज्यारी ठेवावें. त्यास ह्या मजकुराच्या शर्ता तहनाम्यासी तालुक
काय ? हरयेक सरकारांनीं खैरात देण्याविषंई आपले घरचे मुखत्यार आहेत.
१ या मसविद्याचे दाहावे दफेंत मजमुन आहे कीं राव पंत प्रधान यांचे सरकारची पेषकश टिपु कडुन येणें ह्मणोन लि आहे. त्यास हे दफा कफाले. तीचे अहदनाम्यांतील नाहीं. बलकी, मोहिमेचे अहदनाम्यांतील आहे. त्यास अहद नाम्यांत लिहिणे मंजुर आहे. तरी आमचे सरकारची पेषकश कदीम पासोन सनदाचे रूईनें ४ वाजवी आहे. हेही दाखल करावी. परंतु, हे दफा केवळ या तहनाम्या विरुद्ध. या तहनाम्याची बुनियाद केवल सरंक्षणार्थः टिपुसुलतान यांचे पेषकदमीचा खलल दूर व्हावा या विषईची आहे. ती खराब होती. आणि सध्यांच मोहिम करणें लाजमे ५ होतें. यास्तव हे दफा काहाडणें जरूर फार जरूर.
१ अकरावे दफेंत दारुगोळा व बंदुखा व तोफा वगैरे सामान जंगी अगर सरकारांत मतलुब जाल्यास कंपणीचे सरकारांतुन बेपारी यांज पासोन बिला महसूल खरीदी करण्याची परवानगी असावी. त्यास दिलावरजंग बाहदुर यांचा ईझाहार यैसी आहे कीं,जंगी सामान विकावयाचें कंपणींचे सरकारांत मामुल नाहीं. तमाम बेपारी यांस मनाई आहे की कांहीं समान जंगी न विकावें गौरनर जनरल या विषंई ६ हुकुम सर्वास देऊं सकत नाहींत. व आमचे सरकारांत हा। सरंजाम घेण्याची बिलकुल जरूर नाहीं.अगर आं शाहामत मर्तबात यांस जरूर असल्यास मिस्तर मालिट बाहादुर यांसीं दिलावर जंग बहादुर यांनी जाहिर केल्याचें मरातब पडताळून पहावें जियादा अंयां ( य्या ) मबकान बाद
( ज्यास्त काय ? आपला काल सुखांत जावो. ) र॥ छ २२ राखर अर्बा तिसैन मया व अलफ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०७ १५८२ आषाढ वद्य ७
(फारसी मजकूर)
बजानेब कारकुनानी पा। वाई मालूम बाद सुरुसन इहदे सितैन अलफ दरीविला नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदार सो। कसबे पा। मा। हु॥ येऊन मालूम केले की आपणासी इनाम जमीन चावर १/२ दर सवाद बि॥
मौजे उझरडे नीम चावर मौजे पसर्णी नीम चावर
.॥. .॥.
मौजे एकसर सा। मुर्हे
बिघे बतीस .।२
येणेप्रमाणे जमीन मा। दो। माहसूल वा नकदयाती वा बाजे उजुहात मरहामत असे दरी बाम माजी मोखासाई याचे खुर्दखत बाये वा खा। अफजलखान मरहूमीचे खु॥ सादीर असे हाली पा। मा। साहेबासी मोखासा अर्जानी जाहळे असे साहेबी फकीरावरी नजर इनायत करून सदरहू इनामबाबे खुर्दखत मरहामत करावे रजा होय ह्मणउन तरी बराय मालुमात जुनारदार मा। खातिरेसी आणून सदरहू इनाम दुंबाला केले असे भोगवटा वा तसरुफात सालाबाद ता। कारकीर्दी खान मा। मरहूमी वा सालगु॥ चालिले प्रमाणे दुबाला कीजे तालीक लिहून घेऊन असल परतोन दीजे हर साल खु॥चे उजूर न कीजे मो। छ २० माहे जिलकाद
तेरीख २० माहे जिलकाद
पौ छ २ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ या मसविद्याचे तिसरे दफेंत असें समजण्यांत येतें की षरीकांतुन हरयेक शरीकासीं टिपुनें येक वेळ खलल करावी, अशी परवानगी यांत होती कीं पहिल्यानें येकासीं खलेल करिल, ते समंई त्या शरीकाचे पुर्ते काम जालें तरी त्याचा बदाला जरूर नाहीं ? बलकी फक्त नसियैत त्यास केली जाइल कीं असें दुसरेयानें न करी; अगर दुस-यानें करील तर चांगलें नाहीं. तेव्हां टिपुचे खलेल करण्याचे बदल्याची आपसांत शरीकामधें अहदनाम्याचे जामीनीवी बुनीयाद राहात नाहीं. यास्तव लाड बाहादुर यांनीं इबारत लिहिली ती फायद्याची हें जाहीर आहे. याज करितां तेंच बाहाल ठेवणें नकें व चांगलें.
१ सातवी दफा या मसविद्याची अशी लिहिली आहे कीं सांप्रत मोहिमेचा नक्षा करार पाबला आहे. या प्रा हे अगर मोहीम करणें पडली आणि टिपुकडुन मुलुख व किल्ले जे कांही हातास येतील ते तीन हिसे बराबर करून घ्यावे. कारण की हा तहनामा अहदनामा जामिनीचा आहे अहदनामा मोहिमेचा व चालण्याचा नाहीं. तिन्हीं सरकार येक आहेत. हर येकाची वाटणी बराबर होईल, तेव्हां यार्थाचा समय मोहीम जाल्यानंतर आहे अगर खामखां लिहिणे मंजुर असल्या ( स ) या ईबारतीनें लिहावें कीं वांटणी मुलुक वकालें वगैरे टिपुचे सुलहामधें हातास येईल तो हरयक सरकारचे सरहादेच्या नासिब पहिल्यानें टिपुवर मोहीम जाली त्या प्रा। वांटणी अमलांत मुआणावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ लाइबाहदुर यांचे मसविद्याची तिसरी दफा पहिले तहनाम्याचे दुसरे दफेचे मजबुतीकरितां आहे. ती या मसविद्यांत बिलकुल मवकुफ केली. त्यास हालीं हा तहनामा होणे. याची बुनियाद श्रीरंगपटनाचा तहनामा, त्या तहनाम्याचेः कायमी करितां हे दफा लाडानें ठराविल्या बमोजीब दाखल करणें जरूर.
१ या मसविद्याची तिसरी दफे यास व लाड बाहादुर यांचे चौथे दफेसीं अर्थ पाहातां नवल आहे. परंतु लाडाचे चौथे दफेंत षरीकांनीं जलदीनें ज्या शरीकास इजा पोंहचेल, त्याची इतला जाल्यावर तेच समंई खबर घ्यावी असा मजमुन आहे. तसा अर्थ या मसविद्याचे तिसरे दफेंत समजण्यांत येत नाहीं. बलकी विपरीत आहे. याज करितां लाडाचे चौथे दफेंची इबारत बाहाल ठेवणें जरूर.
१ या मसविद्याचे चौथे दफेंत लि आहे कीं वकील ठेवावा तो आपला व आपले खाविंदाचे चितांतील खुलासा जाहीर करीत जाईल इतकेंच लिहिलें आहे असें लिहिलें नाही कीं वकीलानें कोठें राहावे ? लाड बाहादुर यांचे पांचवें दफेत लि आहे कीं हरयेक सरकारचा वकील दुस-या सरकारचे फौजेंत राहून चित्तांतील खुलास व अहवाल जाहीर व्हावा, या करितां परवानगी असावी. तेव्हां । मजमुन लाड बाहादुर यांचा चांगला जाहीर आहे.
१ या मसविद्याचे पांचवे दफेंत अधिक लि आहे की घोड्याचे खरीदीची षुमारी पाहिजे. व शिपाई मनुष्याचे निगादास्तीचा शब्द कम केला. त्यास दिलावरजंग बहादुर यांचा ईजहार आहे कीं घोड्याचें मेज व अमुक वर्षाचे प्रमाण या प्रा मिळाल्यास कंपणीचे सरकारांत पसंद. त्यास अशा त-हेचीं घोडीं पसंदीचीं या मुलकांत कम. या बमग, षुमारीचे कैदेचे काय जरूर ? व सिपाई लोकांचे निगादाष्तीचा मार बाहाल ठेवणें, यांत तिन्हीं सरकारचा फायदा आहे यास्तव हा मजमुन बहरगीज मवकुक करूं नये.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०६ १५८१ भाद्रपद वद्य ३
अज रखतखाने खुदायवंद मीया अजम मीया दरवेश महमद खु॥ दौलतहू बजानब कारकुनानी हिसार जाउली बिदानद सु॥ सितईन अलफ दरीविळ नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ सा। का। मा। हुजूर येउनु मालूम केले जे आपणास + + + जमीन चावर नीम .॥. दर सवाद + + + + हिसार मजकूर सालाबाद चालिले + + + + साहेबास अर्जानी जाले आहे माहाली कारकून खुर्दखताचा उजूर करिताती साहेबी नजर येनायत करून खुर्दखत देविले पाहिजे मालूम जाले बराय अरीजे ऊ खातिरेस आणौनु जमीन चावर नीम .॥. देविले असे सालाबाद जैसे चालिल असेली तेणेप्रमाणे चालवीजे तालीक घेउनु असेली इनामदार मजकुरास फिराऊनु देणे दर हर साल खुर्दखताचा उजूर न कीजे
तेरीख १६ माहे जिल्हेज
जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३६ ] श्री. ६ सप्टेबर १७३२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५९ परिधावी नाम संवत्सरे भाद्रपद बहुल चतुर्दशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री गोपाळ रामराव मुतालीक दिंगत अमात्य यांसी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं हुजूर विनंतिपत्र पाठविलें, व राजश्री बाळाजी माणको याजवळ कितेक अर्थ सांगोन पाठविला. विनंतिपत्रावरून व यांचे मुखोत्तरें सविस्तर विदित जाहलें. सारांश, लिहिलें कीं, फोडसावंतांनीं सदानंदगडास अपाय करावया विचारावरी येऊन हावभर जाहला होता. हें वर्तमान स्वामीस हुजूर विदित जाहलें, तेच समयीं स्वामींनी राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांस आज्ञा केली. तेसमयी तुह्मीं जमावानिसी जाऊन सांवतास ठाई ठेऊन जागा हस्तगत करून बळकटीनें आहा. पुढें त्या जागियावरून साहेबकाम करून आपले सेवेचा मजुरा करून घ्यावा, ह्मणून निष्ठापूर्वक लिहिलें, व बाळास माणको यांणीही तपशिलेकरून सांगितले. त्यावरून स्वामी तुह्मांवरी बहुत संतोषी जाहले. तरी तुह्मीं अंगेजाचे, मर्दाने, स्वामिकार्यकर्ते, सेवक तैसेच आहा । तुमचे वडिलींही स्वामिसेवा सामान्य केली आहे ऐसें नाहीं. तुमचें सर्वा गोष्टीनें उर्जित करून चालवणें यापरतें स्वामीस दुसरें आधिकोत्तर तें काय ? तुह्मीं आपले सर्वा गोष्टींनीं चित्तास समाधान असो देणें. किल्ला नवा वसविला आहे तेथील बेगमी जाहलियानें जागा जतनं होतो, ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास, तेथील बेगमी करणें हें स्वामीस परम आवश्यक जाणून किल्ल्याचे बेगमीस र्ता। साळसीची खेडीं सुमारें ९ नऊ व र्ता। खारापाटण व र्ता। संवदळ या दो माहालांत रुपये २००० दोन हजार दिले आहेत. ते राजश्री सेखोजी आंगरे सरखेल व संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार यांस आज्ञापत्रें सादर केली आहेत. तरी तुह्मीं सदरहू दोन हजार रुपये वसूल करून घेणें. जागा जतन करून राहणें वरकड मजकूर मा। सांगतां कळेल. बहुत लिहिणें सुज्ञ असा.
मर्यादेयं विराजते
सुरु सुद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १३५ ] श्री. २० जून १७३२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५९ परिधावी नाम संवत्सरे आषाढ शुद्ध नवमी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शभुछत्रपति स्वामी यांणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं स्वामिसन्निध यावें कितेक विचारें मनसुबा होणें तो व्हावा लागतो. या दिवसामध्यें स्वामीनिराळें तुह्मीं रहावें ऐसें नाहीं. येविशी पहिलेही तुह्मांस लेहून व सांगोन पाठविलें त्यास राजश्री बाळाजी महादेव व राजश्री नारो हणमंत यांस पाठवून द्यावें ह्मणून लिहिलें. उभयतांनी हे विनंति केली त्यावरून अगत्यरूप तुह्मी स्वार होऊन यावे येविशींची आज्ञा उभयता जवळ करून पाठविले आहेत. सागतील त्यावरून कळेल. तरी तुह्मीं याउपरि कोणेविशी विचारांतर न करतां स्वार होऊन स्वामीचे दर्शनास येणें. याउपरि विलंब न करणें. व फोंड सांवतानें बोलवण घोणसरीचा डोंगर बांधावयास जमाव पाठविला, त्यास तुह्मीं जमाव पाठवून डोंगर धरिला, सांवताचेही लोक डोगराखाले नजीक आहेत, वरचेवरी उपराळा व्हावा लागतो, ह्मणून लिहिलें तें विदित जाले. सिताबीनें तुह्मीं जमाव पाठवून डोंगर धरिला, उत्तम गोष्ट केली. सांवताचा जमाव नजीक आहे यास्तव डोगर मजबुतीनें राखावा लागतो त्यास तेथें लोक पाठविले आहेत, त्यांची बेगमी करून त्याणीं आणविलेप्रमाणें सामान पाठविणें . रांगणा, भूधरगड व बाळाजी देसाई व सरवडे आदिकरून गांवोगावचा जमाव पत्रें पाठवून रवाना करविला आहे सावताकडील जमाव नामोहरम होऊन गेल्याउपरी, डोगर धरिला आहे त्याचा विचार विचारेंकरून स्वामी करणें तो करतील खडावा जोड व वहाणाचे जुते पा। ते हुजूर प्रविष्ट जाहले. बहुत लिहिणें तरी तुह्मी सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.
बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक वा ९ शके १७१५. बुधवार ता० २७ दिसबंर १७९३.
* तरजुमा १ श्रीमंतास नबाबाचे पारसी पत्राचा.
आं शाहामत २ मर्तबातच्या तजवीजेचा ३ तहनामी मिस्तर मालिट बाहादुर यानीं पाठविला त्यास दोन महिने जाले, मिस्तर इष्टबॉरट ४ बाहादुर थांचे मारफातीनें हाजुरांत गुजरला. ताजूंब ५ आहे कीं हा काल पावेतों राव गोविंदराव कृष्ण यांचे मार्फतीनें हाजुरात मसविदा न पोंहचला. यैसियास दाहा महिनें तहनाग्याचा जाबसाल दोन्हीं सरकारांसीं दरपेषं. ६ इतकी मुदत गुजरल्या. नंतरही पाहणें जरूर. याजकरितां राव मजकुर याचे मारफातीनें मसविदा पोंहचण्याची इंतजारी ७ अधिक न करणें जाणुन हाल मसविदा तिकडुन ठरला यासीं व लाड बाहादुर यांचे तजविजीनें सात दफाचा ८ तहनामा ठरून आला, त्याचे शब्द व अर्थ यासीं मुकाबिला ९ करून पाहतां यांत कमज्यादा करण्याच्या कबाहंती १० खातरेंत गुजरल्या, त्याचा तपशील लिहिण्यांत येतो बि.?
१ या मसविद्यांत आपलाले दौलतीचे बंदोबस्ताचा शब्द लिहिला आहे. त्यास, या आहदनाम्यासी या शब्दाचा तालुक काय आहे ? श्रीरंगपटणचे आ हदनाम्याचे शर्तीची यांस हा शब्द व परस्परें वंशपरंपरा व कायम मकाम येक दुस-याचें. हा शब्द लिहिला नाहीं. हा शष्द असेल तसा दाखल करणें जरूर.
१ दफे अवल व दुसरी या मसविद्याची, त्यांत लाड बाहादुर याचे तज विजेचे दफातीसीं पाहातां शब्दाचा मात्र फेर परंतु, अर्थ येकच. याअर्थी लाडबाहादुर यानीं जसे शब्द लिहिले त्यांत तबादला कशाकरितां करावीं ?
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
कार्तिक बा ९ शके १७१५ बुधवार ता• २७ दिसेबंर १७९३.
* न बायद कैर्द. १ वे अझ दफेसिय्युमे आन मसवद्दे चुनान मफहुम मीशवद के टीपुरा बराये खलल करदन हरयक शरीके दफे एजाझत बाशद. मआनी तदारुके खलले दफे अबल हरचंद दरानदफे कारे आन शरीक तमाम बुवद झरूर नीस्त बलके नसीहत बरान कर्दे शवदके चुनान बारे दीगर न बायद कई व अगर हमचुनीन बाझ खाहद कर्द खुबनीस्त. पस बनाये
अहदनामे कफालते शुरका हमदगिर बराये तदारुके टीपु दरसुर खलल इस महलाले बलके इन अदाम मीवझीरद. बहेतर इन अस्त के इबारते लाई बहादूर दरीन दफे के कवायदे ( ? फवायदे ) मआनीये आन अझहर बहाल दाश्सन उलान अनसव. दफे हफतुम आन-नहुमे आन-मसवद्दे चुनीन मरकूम अस्त हाला नक्शये मोहम करार याफते अरत बमुजबे इन अगर मोहम कर्दन उफताद अझतर्फे टीपु मुलको किल्लेजात हमे वदस्त आयद हरसे बराबर हिस्से कर्दे बेगीरीद. चुन आनतहनामे अहदनामे केफालत अस्त न अहदनामये मोहिम व रुयश अस्त, के चुनहरसे सरकार मुसहद अंद हरयक हिस्से मुसावी देर तकसीम खाहंद याफत पस मवकए इन मआनी बआदे करार याफतने मेहम खाहद बुद. व अगर नवश्तने आनमझमुन खाह भींखाह मनझूर बाशद बहमीन एबारत बायद नवेश्त, के तकसीमे मुलको किल्लेजात वगयरहु के दर अवझे मुसालेहत अझ टिपु बदस्त अमद मुनासबे सरहद्दे हरयक सरकार बा टिपुशुदे बुवद बअमल' आरंद. दरदफे हश्तुम दर. खास्ते यकदो पलाटन अजसरकारे अंग्रीझ मरकूम अस्त इन सवाल जवाब तआलुक ब सरकारे कंपनीए अंग्रीझ दारद. अझसरकारे मा बदौलत इलाके नीस्त दरदफे नहुने आन मसवद्देह मरकूम अस्तके अझतर्फे टिपु मुलकि के गुझाश्त खाहद शुद दरान बराये ब्राह्मन व फकीर व दरगाह हरचे जारी बाशद बमुजबे आन हरसे जारी दारंद अन मझमुन अझ शरायते तहनामे चे तआलुक दारद हरयक सरकार दरदादने खेरात अझखानये खुद मुखत्यार अस्त. दफेदहुम के मझमुने पीशकशे सरकार राव पंतपरधान अझ टिपुसुलतान मरकुम अस्त आन दफे अझ अहदनामें केफालत नीस्त बलके अहदनामये मोहम अस्त अगर अहदनामे नवश्न हम मनझुर अस्त मझ पीशकशे सरकार मा बदौलत के अझ कदीम उल अय्याम अझ रुये असनाद वाजेब उलअद अस्त नीझ दाखेल कर्दे शवद लैकीन इन दफेसरीह बर खेलाक बनाये इन तहनामे के फकत बराये हेफाझत व दफे खलले पीश कदमी ए टिपू सुलतानस्त विलकुल बरहम मीखाहद व फिलल फौर मोहम लाझम कर्दन मी आयद, दरीन सुरत बर आवरदने आनदफे झरूर पुर झरूर, दफे याझ दहुम बारुत व गोले व बंदुक व तोप वगयरहु सामाने जंगी अगर दर सरकार मसतुर शुद अझ सरकारे कंपनी व बेपारी परवानगीए खरीदी बर्ला महसूल शवद. इझहारे दिलावरजंग बहादर चुनानस्त के फरुख्तने सामाने जंगी मआमुले सरकारे कंपनी नीस्त व बेपारीयानरा मुमानअते कुल्ली अस्त के हीच सामानें जंगी न फरुशंद. व गवरनर जनरल दरीं बाबहुकमे आम नमी तवानद दाद व दर सरकार माबदौलत सरंजामे मझकूर बिलकुल चंदान झरूर नास्तअगर आन शहामत मुरत्तेब शुद झरूर बाशद, अझ निस्तर मेलेट बहादूर हम मरातबे इझहारे दिलावर जंग बहादर तहकीक नु मायंद. झियादे अय्याम बकाम बाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं “ शंकरराव भोंग उमरखेड तालुकियांत याचा पत्ता, व तेथील कमावीसदारांनीं तजेवत यांस दस्तैवज पता लाऊन देऊ यैसा दिल्हाअसतां सांप्रत उमरखेडकर ह्मणतात कीं शंकरराव येथें नहीं. नागपुरास गेला. या अन्वयें भारामल वगैरे पत्रें आलीं, त्यास बजीनस पता असोन नाहीं ह्मणतात. तेव्हां उमरखेडकर यांस काये ह्मणावें ? व शंकरराव तेथें नसल्यास म्हणोन तरी फायेदा कोणता ? नागपुरचा पता सांगतात, त्यास सैनासाहेब सुभा यास राव पंत प्रधान यांचे सरकारचीं पत्रें व त्यांचे कारभारी पुण्यांत आले आहेत त्याजलाही ........ ( पुढील पृष्टें गहाळ झालीं आहेत. पृष्टांक १८८ ते १९४
सं. ) पृष्टांक १९४. असल फारसीचा कांहीं अवशिष्ट राहिलेला भाग.