मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु। राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति, उपरि निर्मळ वगैरे माहालाबाबत स्वराज्याच्या यैवजाच्या तनखा औरंगाबादचे सुभ्यावर पेशजी घेतल्या. त्यापैकीं वसूल सरकारांत पावला; व बाकी येणें त्याची याद तुह्मीं पाठविली त्याप्नों मध्यस्तासी बोलण्यांत आलें. यांजकडे अहसनुदौला व कृपावंत यांनीं वसूल पावल्याचें पत्र व रसीदाच्या नकला पाठविल्या. त्यासी व आपले यादीसी मुकाबिला करून येकंदर याद ठरविली ती पा आहे. त्यावरून ता कळेल. र॥ छ, २३ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries