[ १०३ ]
श्री.
शके १६५६
कैलासवासी थोरले आजोबासाहेबांचे कारकिर्दीपासून ते सेखोजी बावापावेतों इकडील तर्फेस इनाम गांव चाकर लोकास.
थोरले आजोबा साहेबीः-
खंडो गोविंद मजमदार मौजे दामाजी पिलाजी मौजे ता। चोण-
मागरूल ता। पेण. नेरेलें.
१ १
बाबाजी खानविलकर वे॥ नसरा- कल्याणप्रांतील शिष्ट थोर यांसी
पुर. १ दोन इनाम.
येणेंप्रमाणे पैकीं खंडो गोविंद व दामाजी पिलाजीस निरोप दिल्हा. गेले. खंडो गोविंद माहाराजाकडेस जाऊन सुभेमामले केले. परंतु इनामगांव आजोबासाहेबी चालविले. ते अद्यापि श्रीमंतांचा अमल जाहाला तरी चालतच आहेत. सेखोजी बावांनीं माहादाजी कृष्णास मौजे भादाणें तो। सोमाले सुभा भिंवडी इनाम दिल्हा तो अद्यापि चालतच आहे.
कैलासवासी दिवाण खासे साहेबीः-
मल्हारजी हवालदारांनी कुलाबे- रामाजी सरसबनिवीस यांणी
याचें राजकारण करून दिल्हें. तुबाजीपंती देखील कुलाबा बळा-
गांवाची कबुलात होती त्याप्रो। ऊन राहिले. त्यासमयीं खाशा-
मौजे भाळ दिल्हें; परंतु मोइनींत जवळ लोक नवते. संकट पडलें.
चालविलें. १ रामाजीबावा थळचे मोर्चेयावरून
खासे रेवादंडियांतून निघोन आदना जातांच पांचशे माणसां-
जातां प्राणजी गोळे सफरज्याचे नशी आले. युक्तीनें खाशांनी
बंदरी बाखे खासे यासी आडवे आंत घेऊन तुबाजीपंतास बंद
आले. खाशांनीं गुप्त वर्तमान केलें. लोक धरिले हतेरं घेतली.
सांगतांच माघारे सरोन गेले. फेतुर मोडला. हें काम, रामा-
चाकरीची शर्त निष्ठापूर्वक पाहिली. जीबावा लोक घेऊन आले, यामुळें
बंद देखोन कंबिले लोक आणून जाहालें. चाकरीचा मजुरी सम-
चाकरीमधें लोकांदेखील गांवांत जोन गांवाचे अनकुळ न पडे,
ऐवज पुरवून दिल्हा. राहिला ह्मणोन खंडाळतपे याचें कुळकर्ण
वसूल येत गेला. मौजे वीड करून दिल्हें. याचप्रों। विसोपंत
लागलें. १ निष्ठेनें चालिले. खासे रेवादंडियांत
जिवाजी खरोड्याचे तीर्थरू- असतां मुलकांत सांगोन साहित्य
पांनी संभाजीबावा आले होते. त्या करवित आले. निष्ठा समजोन
समयीं भानगडीवरून संभाजीबा- दुतर्फांतील कुळकर्ण करून दिल्हे.
वास काढोन नेतांच राजकोट, कारभारी यासी अगोधरच
हिराकोट, थळचा कोट, माणिक- इनामः--
गड स्वाधीन आले. संभाजी- चाहिरे चिटनिवीस. बोरघर
बावानें मलजी खराडे याचा नाश १ डबीर. १
केला. जिवाजी हैबतराऊ दे- रेवदंडियापासून श्रमसाहस सं-
खील दरबिदर लागली. सातारा कटें समजोन.
माहाराजाकडेस आले. तेथून सर्व फडनविसास सन समानांत
कुटुंब व आकादेखील आणिली. खादे श्रीमंत नानाचे भेटीस जाऊ-
माइनींत रावत दिल्हे. न आले, तेव्हां भरसें इनाम.
खासे वाडिया निसबतीस गांव शिवरामजीबाबा महाराजाक-
दिल्हे. परंतु विकटगडचा प्रसंग डेस उदाजी पवाराकडील ठाणी
होतांच निमे सरकारांत होत घेतलीं. त्यासमयीं लोकसुद्धां जा-
आले. ऊन चाकरी केली. माहाराजांनी
बक्षीस सरसोने यांचेकडे सरपटि-
लकीचे ऐवजपैकीं ऐवज देविला.
त्यानंतर कांहींक वर्षी मौजे माहाल
इनाम नेमिलें. परंतु त्यास देव-
आज्ञा जाहाली. विकट ग-
डिचा प्रसंग जाहाला. देतां
अनकुल पडलें नाहीं व दिल्हेंहि
नाहीं.
बेणेंप्रमाणें गांवांचा बयाण. याखेरीज कृष्णाजी नाईकांची सावकारी प्राचीनची नसतां कैलासवासी समयीं प्राचीन सावकारा.