[ ५० ]
श्री.
शके १६५२.
कैलासवासी थोरले अजोबा साहेबाचे कारकीर्दीपासून ते सेखोजी बावापावेतों इकडील तर्फेस इनाम गांव चाकर लोकांसः-
थोरले अजोबासाहेबीं:-
१ खंडो गोविंद मजमदार मौजे दामाजी पिलाजी मौजे चोण
मंगरूळ तर्फ पेण. नेरळ.
१ बावाजी खानवीलकर मो। कल्याण प्रांतीं लेले शिष्ट
नरसापूर. थोर यांशीं दोन इनाम.
येणेंप्रमाणें. पैकी खंडो गोविंद व दामाजी पिलाजीस निरोप दिल्हा. गेले. खंडो गोविंद महाराजाकडेस जाऊन सुभे मामले केले. परंतु इनाम गांव अजोबा साहेबी चालविले. ते अद्यापि श्रीमंतांचा अंमल जाला तरी चालत आहेत. सेखोजी बावांनीं महादाजी कृष्णास मौजे भादाणें तर्फ खोनाळें सुभा भिवंडी इनाम दिल्हा तो अद्यापि चालतच आहे.
कैलासवासी दिवाण खासे साहेबीं.
मल्हारजी हवालदारांनी कुला- रामाजी सरसबनवीस यांनी
बेयाचे राजकारण करून दि- तुळाजीपंती देखील कुलाबा
ल्हें. गांवची कबुलात होती बळावून राहिले. त्यासमयीं
त्याप्रमाणें मौजे भाल दिल्हे. खाशाजवळ लोक नव्हते. संक-
परंतु मोईनींत चालविलें. १ ट पडलें. रामाजी बावा थळास
खासे रेवदंडियांत निघोन मोर्चेयावरून आज्ञा जातांच
जातां पांचशे माणसांनशीं आले.
युक्तीनें खाशांनी आंत घेऊन
तुळाजीपंतांस बंद केलें. लोक
धरिले.