लेखांक ५.
(बाजू १ अर्धे पान)
शके १५५४ अंगिरा सवछर.
जेष्टमासी महमदखाने वेढा घालून भाद्रपदमासी शाहाजीराजे यानी दौलताबाद घेतली १.
पेमगिरीस निजामशाहावरी छत्र धरिले १.
शके १५५७ युवा सवछरी शाहाजीराजे माहोलीस गेले तेथे रणदुलाखान इदलशाही व खान जमा मोगलाचा सुभा जाऊन वेढा घालून निजामशाहा हाती घेतला
शाहाजीराजे इदरशाही चाकर जाले १.
(बाजू २ अर्धें पान शक वरील अर्धांत गहाळ)
वैशाखमासी सिवाजी राजेयानी रायरी मार्गेश्वरमासी सुलान महमूद
घेतली आस्विन वद्य राज्यानी सुपे इदलशाह मृत्यू पावला माघ सुध ६
घेतले संभाजी मोहिता धरिला शनवारी गायकवाडासी सोयरीक केली
सकवारबा (इसी सोयरीक केली)
ईचे लग्न जाले १.
(बाजू १ अर्धें पान वरचें)
शके १५८६ क्रोधी संवछर
जेष्ठ शुध १४ सोमवारी जसवंत कार्तिकमासी इदलशाहाचा व राज्याचा
सिंगें कोंढानियाचा वेढा काढिला त्याचा बिघाड होऊन खवासखान कुडास जाऊन
सुबा तगीर होऊन जयसिंगास जाला १. घोरपडे मारिले. खवासखानासी झगडा
केला तो पलोन घाटावर गेला १.
मार्गेश्वरमासी खुदावदपुर राजियानी माघमासी राजश्री जाहाजांत बैसोन
लुटिले १. बसनुरास गेले ते शहर मारले १.
पौष वद्य ३० माभलेश्वरी जिजाई
आऊची तुला जाली ग्रहण सूर्य होते १.
(बाजू २ अर्धे पान वरचें)
सोनाजीपंत हि तुला केली १. माघ वद्य ५ स सोनाजीपंत परलोकास
गेले १.
शके १५८७ विस्वावसू संवछर.
चैत्र वद्य १० सुक्रवारी राजश्री इदलशाहा व मोगलाचा सला तोडून
पुरंदरास आले. जयसिंग व राजश्री राजे व दिलेलखान
वैशाखमासी जयसिंग व दलेलखान विजापुरावरी मार्गेस्वरमासी चालोन गेले.
येऊन पुरंधरास वेढा घातला. तेथे इदलशाही फौज सर्जाखान वगैरे
आषाढ सुध १० राजे येऊन लढाईचा सला
जयसिंगास भेटोन सला जाला राजश्री
संभाजी
(बाजू १ अर्धे पान खालचें)
(कार्तिक) वद्य १२ (१३) सोमवारी जाला. कार्तिक वद्य ५ संभाजी राजे
स्वार होऊन दुसरे दिवसी औरंगाबादेहून शाहजादा शाआलम यास भेटावयास
राजगडास आले. औरंगाबादेस गेले. मोगलासी सला जाला.
जसवंतसिंगाची भेट कार्तिक वद्य ६
राजपुत्राचे दर्शन
शके १५९० कीलक संवछर श्रावण सुध ८ बुधवारी प्रतापराऊ व श्रावण सुध ५ रविवारी नीराजी राहूजी स्वार होऊन औरंगाबादेस फौजेनसी गेले १.
(बाजू २ अर्धे पान खालचें)
शके १५९१ सौम्य संवछर.
भाद्रपदमासी औरंगजेबेल कासीस माघ वद्य ९ सुक्रवारी कोंढाणा घेतला.
उपद्रव केला देवालये पाडिली १. उदेभान किलेदार मारिला. तान्हाजी
पौष मास मोगलाचा व सिवाजी राजे मालुसरा राज्याकडील हशमाचा सुभेदार
याचा सला तुटला. प्रतापराऊ व पडिला.
आनंदराऊ फौजेनसी औरंगाबादेस फालगुण सुध १५ राजगडी राजाराम
शाहाजादीजवळ होते ते राजगडास उपजला.
आले. १ फाल्गुण वद्य १२ भोमवारी निळोपंत
मजूमदार * *
* * * * * * *
(सबंध पान)
७ (पृष्ठांक)