पत्रांक ४३५
१७६८ माघ शु।। ५
(पाटील यांचें पत्र संभुसिंघास.
अपरंच ( राजश्री बालुबातात्याके नामे )
कागद पठायो सो पोंहचा. समाचार वाचा. तीसपर दोने दरबारका बेव्हार सुदामतसे चला आया तिशीमाफक चला जाय, यही मंजूर हे. छडी फोजमे सरदारासुंवा करनेल डिभइएमार्फत करार ठेहेरे तिसमुजब अमलमे आयेसें बेव्हारकी वृध्धी जाणोगे. श्रीमंत पेसवासाहेबकी दोलतका बंदोबस्त हुवा. सवारी हिंदुस्थानमे जलदीही आवेगी. हमेषा कागद लिषते रहोगे.
इहा सरकार ते लिषो आयो तीसमुजव इहाकी पुषताई हे. ओर राजदरबारसूभी.