श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु। राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति, उपरि निर्मळ वगैरे माहालाबाबत स्वराज्याच्या यैवजाच्या तनखा औरंगाबादचे सुभ्यावर पेशजी घेतल्या. त्यापैकीं वसूल सरकारांत पावला; व बाकी येणें त्याची याद तुह्मीं पाठविली त्याप्नों मध्यस्तासी बोलण्यांत आलें. यांजकडे अहसनुदौला व कृपावंत यांनीं वसूल पावल्याचें पत्र व रसीदाच्या नकला पाठविल्या. त्यासी व आपले यादीसी मुकाबिला करून येकंदर याद ठरविली ती पा आहे. त्यावरून ता कळेल. र॥ छ, २३ जिल्हेज हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries